।।।गुरु विना ज्ञान नाही।
हे तितकेच खरे आहे। कारण आपल्याशी सल्लामसलत करणारा योग्य अयोग्य सांगणारा सल्लागार असावाच लागतो।
संकटामुळे अनेक वेळा माणसंच खच्चीकरण होत। पण याच समयी योग्य गुरू असेल , आपला शुभचिंतक असेल तर मार्ग नक्कीच सापडणार।
त्यामळे आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी यशस्वी गुरु आवश्यक आहे। गुरु ची निवड देखील खूप महत्त्वाची आहे। वेळ प्रसंगी सर्वात महत्त्वाचे, आपल्या भल्या साठी निर्णय गुरु कडून मिळणं महत्वाचं आहे।
गुरु मुळे आपल्या राग,लोभ, मत्सर, अशा अनेक गुणा मुळे आपलं निर्माण चुकण्याची दाट शक्यता असते पण अशा वेळी गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील। आपलं भविष्यात होणार नुकसान वाचेल।
आपण पहा आई वडील आपले गुरुजी यांना नेहमीच गुरुच मानलं आहे, आणि आसतात ही त्यामुळे आपल्याला नेहमी चांगला आशिर्वाद देतात। आपल्या भल्या साठी त्यांच विचार चक्र चालूच असतं।
परंतु आज जगातील ज्ञानची कक्षा खूप मोठ्या झाल्या आहेत। टेक्नॉलॉजी ने अंतरविळात मजल मारली आहे।त्यामुळे आज कदाचित आपल्याला आशा गुरुची पण गरज लागेल की,तुम्हाला तेथे करिअर करायचंय आहे। तसे पण मार्गदर्शक गुरु लागतील।
म्हणून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आशा गुरू ची निवड करा की त्याच्या विचारांचा प्रभावमुळे आपण प्रेरीत होऊच तसेच आपल्या जीवनात त्याचं विचार ही गुरुकिल्ली असेल।
@ 9403165812👍👍
धन्यवाद!!!!
हे तितकेच खरे आहे। कारण आपल्याशी सल्लामसलत करणारा योग्य अयोग्य सांगणारा सल्लागार असावाच लागतो।
संकटामुळे अनेक वेळा माणसंच खच्चीकरण होत। पण याच समयी योग्य गुरू असेल , आपला शुभचिंतक असेल तर मार्ग नक्कीच सापडणार।
त्यामळे आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी यशस्वी गुरु आवश्यक आहे। गुरु ची निवड देखील खूप महत्त्वाची आहे। वेळ प्रसंगी सर्वात महत्त्वाचे, आपल्या भल्या साठी निर्णय गुरु कडून मिळणं महत्वाचं आहे।
गुरु मुळे आपल्या राग,लोभ, मत्सर, अशा अनेक गुणा मुळे आपलं निर्माण चुकण्याची दाट शक्यता असते पण अशा वेळी गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील। आपलं भविष्यात होणार नुकसान वाचेल।
आपण पहा आई वडील आपले गुरुजी यांना नेहमीच गुरुच मानलं आहे, आणि आसतात ही त्यामुळे आपल्याला नेहमी चांगला आशिर्वाद देतात। आपल्या भल्या साठी त्यांच विचार चक्र चालूच असतं।
परंतु आज जगातील ज्ञानची कक्षा खूप मोठ्या झाल्या आहेत। टेक्नॉलॉजी ने अंतरविळात मजल मारली आहे।त्यामुळे आज कदाचित आपल्याला आशा गुरुची पण गरज लागेल की,तुम्हाला तेथे करिअर करायचंय आहे। तसे पण मार्गदर्शक गुरु लागतील।
म्हणून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आशा गुरू ची निवड करा की त्याच्या विचारांचा प्रभावमुळे आपण प्रेरीत होऊच तसेच आपल्या जीवनात त्याचं विचार ही गुरुकिल्ली असेल।
@ 9403165812👍👍
धन्यवाद!!!!